Featured Posts
Recent in Sports
आदिवाशी "हिंदू" नाहीत, झारखंड मध्ये प्रस्तवाला मंजुरी.
आज झारखंड सरकार कडून खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आणि हा प्रस्ताव पास होताच दलित आणि आदिवासींना हिंदू म्हणवणाऱ्या आरएसएस सारख्या संघटनांना मोठा झटका बसला आहे.
झारखंड मधील हेमंत सोरेन सरकार ने हा मोठा निर्णय पास करताच सरावच स्थरा मधून त्याचं कौतुक केल जात आहे. आणि या प्रस्तावा मध्ये २०२१ ला होणाऱ्या जनगणने मध्ये आदिवासींना हिंदू ऐवजी एक वेगळी कॅटेगरि मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
आदिवासी हिंदू नाहीत असा मांडण्यात आलेल्या प्रस्तावात सांगण्यात आल आहे हिंदू एवजी त्या ठिकाणी सरना हि जात भेटावी आणि त्याच सोबत हा प्रस्ताव सर्व पक्षीय नेत्यांनी मंजुरी देत प्रारीत केला आहे विशेष म्हणजे या प्रस्तावाच्या बाजूने भारतीय जनता पार्टी च्या नेत्यांनी देखील मतदान केले आहे आणि आता हा प्रस्ताव केंद्रसरकार कडे पाठवण्यात आला आहे.
ओबीसी च्या नेत्यानो तुम्हाला काम जमत नसेल तर राजीनामे द्या - आद. प्रकाश आंबेडकर साहेब
सध्या महाराष्ट्र राज्या मध्ये आरक्षणाच्या नावावर आंधळा पीठ दळतो अशीच गात चालू आहे गेल्या काही दिवसान पासून महाराष्ट्र सरकार फक्त काम करत आहोत असे दाखवत आहे.
उद्धव सरकारे ने आता एक नवीन कायदा आणला आहे त्यानुसार आता सवर्ण वर्गातील आरक्षण प्राप्त लोकांची संपूर्ण फी आता महाराष्ट्र सरकार भरणार आहे असे त्यांनी सनगितले आहे त्यामध्ये मराठा आरक्षण प्राप्त विद्यार्थ्यांची फीस बन सरकार भरणार आहे.
परंतु याचा परिणाम आता ओबीसी बंधावानावर होत आहे कारण EBC मध्ये येणाऱ्या लोकांची फीस पण महाराष्ट्र सरकार भरणार आहे परंतु याचा परिणाम ओबीसी वर होत असल्या मुले प्रकाश आंबेडकर हे चिडले आहे ते म्हणतात एक तर ओबीसी विद्यार्थ्यान साठी तुम्ही कुठली काम करत नाहीय आणि त्यात पण त्यांची संख्या कशी कमी करता येईल या करिता चाळणी लावण्यात आली आहे त्यामुळे क्रीमेलीयर आणि नॉन क्रीमेलीयर असे दोन भाग पडल्या मुले हे होत आहे.
असे असतांना महाराष्ट्रातील नेते काय झोपी गेली आहेत काय ओबीसी वर अन्याय होत असतांना जर तुम्ही शांत बसत असाल तर तुम्ही सरळ राजीनामे द्या अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
नरेंद्र मोदी यांच्यावर "आया देश बिक्रेता" गाण काढल्या मुले या दलित गायक व सपना बौद्ध यांना जीवे मारण्याच्या धमक्या...
सध्या आपल्या देशा मध्ये राजकीय नेत्याला देव मानण्याची जणू काही प्रथाच बनली आहे जर कुणी आपल्या राजकीय नेत्या विरोधात बोलला तर त्याला डायरेक्ट संपवायला लोग निघतात अशे असतांना आता एका दलित गायकाने आया देश बिक्रेता गाण काय काढलं मोदी भक्त त्या दलित गायकाला संपवायला निघाले आहेत.
उत्तर प्रदेश मधील विशाल गाजीपुरी आणि त्याच सोबत सपना बौद्ध ह्यांनी हे गान गायाल आहे हे एकल्या नंतर मोदी भक्तांना इतका राग आली कि त्यांनी डायरेक्ट विशाल गाजीपुरी यांना मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे इथे चानागालाच वातारवण तापल आहे त्यामुळे अनेक ठिकाणाचे बौद्ध आणि दलित बांधव हे गायिका सपना बौद्ध आणि त्याच सोबत विशाल गाजीपुरी यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
वंचित बहुजन आघाडी चा सच्चा कार्यकर्ता हा फक्त गोळी लागल्यावरच मरण पावतो
सध्या सोशल मिडीया वर एक चर्चा चालू आहे राष्ट्रवादी ने वंचित चे दोन कार्यकर्ते पळविले किंव्हा मग नेते पळविले. हे दोन नेते म्हणजे यशपाल भिंगे आणि त्याच सोबत दलित गायक अनिरुद्ध वांकर हे आहे. ह्या दोघांनी पण वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढविली होती एकाने विधानसभा तर एकाने लोकसभा त्यामुळे हे दोन्ही नेते वंचित सातही महत्वाचे समजले जात असत.
परतू अश्या एन वेळी यांनी रंग बदलल्या मुले त्यांच्यावर टीकाहि सर्वच माध्यमातून होत आहे राज्यपाल कोट्यातून राष्ट्रवादी कडून ह्या दोन्ही नेत्यांना विधानसभा आमदार बनवण्यात येणार आहे असे समजत आहे.
परंतु काल वंचित आघाडी चा एक कार्यक्रम पार पडला त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम झाला या मध्ये किरण ताई यांनी मोठे विधान केले ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते हे कधीच कुठल्या अमिषाला बळी पडत नाहीत तर ते फक्त गोळी लागल्यावरच मरण पावतात.
60 मांतग व्यक्तिनी घेतली बौद्ध दिक्षा , निकाळजे वस्ती आज शेवगाव येथे संपन्न
डॉ बाबास्हेब आंबेडकर यांनी जेंव्हा बौद्ध धम्म स्वीकारला होता तेंव्हा त्यांना माहिती होते जगाच्या पाठीवर बौद्ध एकमेव असा धम्म आहे जो समानता विज्ञान आणि त्याच सोबत बंधुभाव यावर विश्वास ठेवतो आणि ज्यामध्ये हिंसा किंव्हा अत्याचार असं काहीच नाही देव धर्म आणि त्याच सोबत कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांना तर थाराच नाही त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धाम स्वीकारला.
परंतु आता बौद्ध धम्माचे वारे संपूर्ण जगभर तर वाहतच आहे. परंतु आता भारतात देखील लोकांना कळायला लागले आहे बौद्ध धम्मा विना या जगाला पर्याय नाही आणि भारताला जर एक प्रगत राष्ट्र बनायचे असेल चीन जपान आशय प्रगत बौद्ध देशांचा लायनीत यायचं असेल तर बौद्ध धम्म स्वीकारावा लागेल.
त्यामुळे काही दिवसान पूर्वी शाहीर सीमा ताई यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि आता त्या पुन्हा पाच हजार OBC बांधवाना देखील बौद्ध धम्मात आणणार आहेत असे असताना आता शेगाव येथील ६० मातंग व्यक्तींनी बौद्ध धम्म दीक्षा घेतली हि दीक्षा शेगाव मधील निकाळजे वस्तीत पार पडली.
राजरत्न आंबेडकराना भाजप कडून आ-तंग ? वादि ठरवण्याचा प्रयत्न | आम आदमी पार्टी चा आरोप
दिल्ली | डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच आधुनिक भारताचे शिल्पकार आणि त्याच सोबत ज्यांनी लिहिलेल्या कायद्या विना या देशायाचे पान सुद्धा हळू शकत नाही असह्य महान महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यावर भारतीय जनता पार्टी कडून घाणेरडे राजकारण करत आरोप केले जात आहे.
काही दिवसान अगोदर उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी काही गाव गुंडांनी दलित मुली सोबत क्रूर कर्म केले आ नि ज्यामुळे तेथील मागास वर्गीय मंडळी यांनि त्या घटने मुळे वाल्मिकी समाज जो कि हिंदू समुदाय मध्ये येतो तो सोडून दिला आणी त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे.
हे सर्व त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे परपोते राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली केले आणि त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे परंतु राजरत्न आंबेडकर यांनी हे केल्या मुले भारतीय जनता पार्टी यांनी राजरत्न आंबेडकर यांच्यावर आरोप केला आहे त्यान दावुत कडून पैसे घेतले आहे हे काम करण्यासाठी आणि त्याच सोबत त्यानीचे अंडरवर्ल्ड सोबत नाते आहे असे घन आरोप करत त्यांना आ-तंग ? वादि ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोप आम आदमी पार्टी ने केला.